ग्रंथ सारणिका

अध्याय ३१ - ग्रंथ सारणिका सत मुनी शौनकादिक ऋषींना म्हणाले, “नारायणांनी नारदाला 'अधिकमास माहात्म्या'च्या अनेक कथा सांगितल्या. काही कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितल्या. श्रीकृष्णाने पांडवांना "अधिकमास माहात्म्य' सांगितले. त्या सर्व…

कंजुष कदर्याची कथा

अध्याय २९ - कंजुष कदर्याची कथा वाल्मिकी मुनी निघून गेल्यावर दृढधन्वा राजा आणि गुणसुंदरी राणी यांनी खूप विचार केला तेव्हा राजा म्हणाला, “मी आता है सगळे राजवैभव सोडून तपोवनात जातो.…

नर वानराचा उध्दार

भगवान नारायण नारद मुनींना म्हणाले, “नारदा, यमराजाने कदर्याला चित्रगुप्ताच्या सल्ल्याने लोभी आणि कंजुषपणाचे फळ म्हणून राक्षस योनीत फिरण्याची घोर शिक्षा दिली. आणि त्यानंतर बागेत फळे चोरुन खाल्ली व मित्राचा विश्वासघात केला म्हणून वानर योनीत | राहन रानावनात भटकत राहण्याची शिक्षा दिली.

सुमती राजाची आत्मकथा

पूर्वी कृतयुगात सुमती नावाचा एक सोमवंशी राजा होता. त्याची राणी सुष्टमती महाभाग्यवती व पतिव्रता स्त्री होती. राजा आणि राणी

काय करावे, काय करू नये!

अध्याय २७ - काय करावे, काय करू नये! भगवान वैकुंठविहारी लक्ष्मीला म्हणाले, “रमा, प्रिये, अधिकमासातील व्रते, नियम, साधना, उपासना, दानादि पुण्यकर्मे केल्यामुळे मनुष्याला सुख, समाधान, शांती आणि प्रगती लाभते. मोक्षप्राप्ती होऊन जीवनाचे सार्थक होते

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या पहिला अद्ध्याय पठण केल्याचे फल. घरात शान्ति नांदते व सुखाची प्राप्ति होते.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या पहिला अद्ध्याय पठण केल्याचे फल. घरात शान्ति नांदते व सुखाची प्राप्ति होते. vedashrijyotishmargadarshan vaibhavguru vivekdankh nanded