अध्याय २७ - काय करावे, काय करू नये!
भगवान वैकुंठविहारी लक्ष्मीला म्हणाले, “रमा, प्रिये, अधिकमासातील व्रते, नियम, साधना, उपासना, दानादि पुण्यकर्मे केल्यामुळे मनुष्याला सुख, समाधान, शांती आणि प्रगती लाभते. मोक्षप्राप्ती होऊन जीवनाचे सार्थक होते
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या पहिला अद्ध्याय पठण केल्याचे फल. घरात शान्ति नांदते व सुखाची प्राप्ति होते. vedashrijyotishmargadarshan vaibhavguru vivekdankh nanded
You must be logged in to post a comment.