मुहूर्त मंथन: सही समय ओर शास्त्रार्थ संग्रह | Muhurta or shastra

2 Mukhi Rudraksha
2 Mukhi Rudraksha

कुलधर्म किंवा कुलाचार म्हणजे काय? :-

नवरात्रासारखे काही कुलाचार अनेक घराण्यात असतात व ते चालू
आहेत. पण केव्हातरी अशा कुलाचाराचे वेळी जननाशौच (सोयर) किंवा मृताशौच (सुतक) आले
तर काय करावे, असा प्रश्न पडतो. धर्मशास्त्रीय योग्य निर्णय देणारी माणसे आता राहिली नाहीत.
गावातल्या एखाद्या वृद्ध माणसाला विचारावयाचे व तो सांगेल त्याप्रमाणे करावयाचे, असे करावे
लागते. पण तसे करणे योग्य नाही. धर्मशास्त्रानुसार योग्य असेल तेच करणे श्रेयस्कर ठरते.
नवरात्र सुरू होण्यापूर्वी अशौच आले व महानवमीपूर्वी अशौच संपत असेल तर त्यानंतर
सात, पाच, तीन अथवा एक दिवस जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र करावे. संपूर्ण
नवरात्र अशौच असेल तर ब्राह्मणांकडून एकरात्रोत्सवाचे दिवशी घटस्थापना, पूजन करून दुसरे दिवशी
नवरात्रोत्थापन त्यांचेकडून करवावे. ब्राह्मण-सुहासिनी भोजन व सप्तशतीपाठ करू नये. अन्नाचा
नैवेद्य समर्पण करू नये. दुधाचा नैवेद्य करावा. नवरात्रात उपोषणाचा कुलाचार असेल तर
स्वतः अथवा पत्नी, पुत्र इत्यादींनी उपोषण करावे. नवरात्रोत्थापनहि ब्राह्मणाकडूनच करवावे.
नवरात्र प्रारंभानंतर अशौच आले तर नवरात्र उठेपर्यंत ‘वरीलप्रमाणेच करावे. खंडोबा
नवरात्राचेहि याप्रमाणे समजावे.

नवरात्र म्हणजे नेमके काय? नऊ दिवसाचे उपवास करण्यामागे नेमके काय कारण आहे? :

नवरात्र म्हणजे नऊ दिवस किंवा नऊ माळा अशी समजूत आहे. क्वचित
आठ किंवा दहा दिवस येतात. अशावेळी असे कसे म्हणून लोकांत चर्चा होते. नऊ दिवस व
रात्रीचा कुळाचार म्हणजे नवरात्र असा या शब्दाचा अर्थ नाही. तर आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून
महानवमीपर्यंत केले जाणारे कर्म (घटस्थापना, नंदादीप इत्यादि) म्हणजे नवरात्र असा नवरात्र
शब्दाचा अर्थ धर्मसिंधुकारांनी दिला आहे. म्हणून त्यात दिवस किती (८-९-१०) हा प्रश्न नाही.
नवरात्रामध्ये अनेकजणांचे घरी नवरात्र सुरू झाल्यापासून उठेपर्यंत रोज उपोषण असते.
असे उपोषण महानवमीचे दिवशी सकाळी नवरात्रोत्थापन होईपर्यंतच करावे. त्यानंतर महानव- (स
मीचेच दिवशी उपोषणाचे पारणे करावे.
हरितालिका वटपौर्णिमा इत्यादि दिवशी अशौच असेल तर स्त्रियांनी पूजन करू नये.
भाद्रपदातील महालक्ष्मी (गौरी) चे वेळी अशौच असेल तर गौरी अवाहन पूजन करू नये.
अशौचामुळे यावेळी करता आले नाही म्हणून कोणी पुढे आश्विन महिन्यात गौरीपूजन करतात.
ते युक्त नाही. तसे करू नये. अशाप्रसंगी त्यावेळी त्याचा लोप करणे (म्हणजे ते न करणे)
युक्त होय. याचप्रमाणे गणेश चतुर्थीचेहि आहे.

अनंत व ललिता पूजन ब्राह्मणांकडून करावे. या व्रतांचा लोप अथवा पुढे केव्हातरी करणे पुन
असे करता येत नाही.

नूतन गृहप्रवेश (व्यावहारिक)ः

काही वेळा नवीन घर बांधून तयार होते पण पुढे २।४
महिने वास्तुशांतीचे मुहूर्त नसतात. शहरात जागेची अडचण असते. अनेक वेळा जागा
सोडण्याबाबत घरमालकांचा तगादा असतो. तर काहीजण स्वतःचे घरात रहावयास जाण्यास
उत्सुक असतात. कारणेहि अनेक असतात, पण वास्तुशांतीकरिता मुहूर्त नसतो. अशा वेळी
काय करावे असा प्रश्न असतो.

वास्तु शांति केल्याखेरीज नव्या घरात राहाणेस जाऊ नये, असे नाही म्हणून अशा अडचणीचे
वेळी गृहशुद्ध्यर्थ उदकशांति अथवा ग्रहयज्ञ करून राहणेस जावे. ज्योतिषाकडून योग्य दिवस

विचारून घ्यावा. त्या दिवशी प्रथम हळद कुंकू पाणि भरलेला तांब्या, थोडे तांदूळ व देवाचा
फोटो एवढे प्रथम उभयतांनी (दांपत्य) नव्या घरात नेऊन ठेवावे व नंतर बाकीचे सामान न्यावे.
वरील धार्मिक कृत्य करून त्या दिवशी रहावयास जावे व पुढे वास्तुशांतीचा मुहूर्त असेल
व घरच्या सर्व मंडळींसह ब्राह्मणांनी मंत्र म्हणत मंगलकलश घेऊन
गृहप्रवेश करावा. हे करणे आवश्यक आहे. हे केल्याने ती वास्तु (घर) शांत व सुखदायक
– होते. घरात मंगलकार्य असेल तर त्यापूर्वी वास्तुशांति करावी.
त्या दिवशी शांति करावी
मंगलकार्य मंगलकार्याचे पूर्वी अशौच आले तर अशौचात लग्न-मुंजीसारखे मंगलकार्य
करू नये. विवाह निश्चयानंतर सगोत्रापैकी पूर्वापर तीन पिढ्यातील कोणी व्यक्ति मृत झाल्याने घे
अशौच आले तर ते प्रतिकूल होते म्हणून तो विवाह करू नये. अतिसंकट असेल म्हणजे त्या
वधूवरांचा विवाह करणे अपरिहार्यच असेल तर एक महिन्यानंतर विनायकशांति व श्रीपूजनादि
-शांति करून विवाह करावा. माता-पिता यांचे निधनानंतर एक वर्षाचे आत घरात मंगलकार्य वि
झाले पाहिजे, अन्यथा पुढे तीन वर्षे करता येत नाही अशी चुकीची समजूत (रूढी) आहे. क
माता-पिता यांचे निधनानंतर एक वर्ष होईतो, घरात मंगलकार्य करू नये. असे शास्त्र आहे.
तथापि अडचणीचे प्रसंगी, सर्व मासिक श्राद्धे झाली असल्यास मंगलकार्य करणेस हरकत
नाही. मात्र घरात मंगलकार्य झालेच पाहिजे अशा समजुतीने करू नये.

ज्याची पत्नी दिवंगत झाली असेल त्याने मात्र शक्य तितक्या लवकर पुन्हा लग्न करावे.
मंगलकार्यात देव-प्रतिष्ठा ठेवल्यापासून ती उठेपर्यंत दरम्यान कोणाचेहि अशौच नसते.
देवकोत्थापन झाल्यानंतर मात्र अशौच सुरू होते. मंगलकार्यात अनेक अडचणी येण्याचा संभव
असतो. कार्य निर्विघ्नपणे पार पडावे याकरिता शास्त्राने काही मार्ग सांगितला आहे. अशौच
– (सोयर-सुतक) येण्याचा संभव असल्यास लग्नापूर्वी दहा दिवस व मुंजीपूर्वी सहा दिवस देव-
प्रतिष्ठा बसविता येते.

श्राद्ध : अशौच असता श्राद्धतिथि आली तर?

अशौच असता श्राद्धतिथि आली तर अशौच संपल्या नंतर लगेच राहिलेले श्राद्ध
करावे. त्यादिवशी अशक्य असेल तर अष्टमीस, अमावास्येस अथवा व्यतीपात योग असेल त्या
– दिवशी करावे. श्राद्ध लोप करता येत नाही. लोप करू नये.

प्रथम वर्ष श्राद्ध : अधिक मासात मृत्यू झाला असेल?

ज्या महिन्यात निधन (मृत्यु) झाले असेल तोच महिना पुढील वर्षी अधिक
मास आला तर प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक महिन्यातच करावे. अधिक मासात निधन झाले तर
पुढील वर्षी त्या महिन्यात वर्षश्राद्ध करावे. तेरा महिने होतात म्हणून एक महिना पूर्वी करू नये.

सपिंडश्राद्धाविषयी :

विवाह, उपनयन आणि चौल ही केल्यानंतर अनुक्रमे एक वर्ष, सहा महिने
आणि तीन महिने होईपर्यंत माता-पितरांच्या श्राद्धाखेरीज इतरांचे सपिंडश्राद्ध व तिलतर्पण करू
नये. मात्र महालय श्राद्ध करताना सपिंडांसाठी देखील पिंडदान व तर्पण करावे. गया इत्यादि तीर्थक्षेत्री श्राद्ध
केल्यानंतर प्रतिवर्षी मातापितरांचे श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही, असे तेथे सांगितले जाते.
पण यास शास्त्राधार नाही. प्रतिवर्षी मातापितरांचे श्राद्ध केलेच पाहिजे.


श्राद्ध दिवस माहित नसेल तर :

तिथि माहित आहे पण महिना माहित नसेल तर आषाढ,
भाद्रपद, मार्गशीर्ष व माघ यापैकी कोणत्यातरी महिन्यात त्या तिथीस श्राद्ध करावे. महिना
वे माहित आहे पण तिथि माहित नसेल तर त्या महिन्यात एकादशीस अथवा अमावास्येस श्राद्ध
न करावे. महिना व तिथि दोन्ही माहित नसेल तर मार्गशीर्ष किंवा माघ अमावास्येस श्राद्ध करावे.

शुभ तिथिः – २।३।५।७।१०।१२।१३.
शुभवार :- सोम, बुध, गुरु, शुक्र.
शुभनक्षत्रे :- (ध्रुव) रोहिणी, तिन्ही उत्तरा, (लघु) अश्विनी, पुष्य, अभिजित, हस्त, (मृदु)
मृग, चित्रा, अनुराधा, रेवती (चर) पुनर्वसु, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका.
मुहूर्तमेढ रोवणे :- रवि ५।६।७ या राशीत असताना ईशान्येस, २।३।४ या राशीत असताना आग्नेयेस,
११/१२/१ या राशीत असताना नैऋत्येस, ८/९/१० या राशीत असताना वायव्य दिशेस रोवावी.
जन्मराशि, नामराशि विचार :- देश, ग्राम, गृहप्रवेश, ज्वर, व्यवहार, द्यूत, दान, मंत्र
घेण्यास, राजसेवा, वर्गशुद्धि, युद्ध, पुनर्विवाह, इत्यादिकांस चंद्रबल पाहण्यास नामराशि
घ्यावी. याशिवाय विवाहादि सर्व मंगलकार्यास जन्मराशि घ्यावी.
सहोदरांचे संस्कारनिर्णय :- सहोदरांचे संस्कार एकाच दिवशी करू नयेत. निदान चार दिवस
किंवा संकट असता एक दिवसाचे तरी अंतराने करावे. सावत्र बहिणभावांचे संस्कार एकाच वेळी
करणे दोषास्पद नाही. यमलांचा (आवळे-जावळे) संस्कार एकाच वेळी करण्यास हरकत नाही.
आपली कन्या ज्याच्या मुलाला दिली त्याची कन्या आपल्या मुलाला करू नये.
सख्ख्या भावांना सख्ख्या बहिणी देऊ नयेत. (म्हणजे सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
होत नाहीत.) चुलत बहिणी दिल्या असता चालतील. ज्येष्ठ अपत्याचे संस्कार करावयाचे
ठेवून कनिष्ठ अपत्याचे संस्कार करू नयेत.

पंचक पाहणे कशे पहावे?

शुक्लप्रतिपदादि गततिथि व लग्न यांचे बेरजेस ९ ने भागून शेष १
मृत्युपंचक, २ अग्निपंचक, ३ निष्पंचक, ४ राजपंचक, ५ निष्पंचक, ६ चोरपंचक, ७ निष्पंचक,
८ रोगपंचक व ० निष्पंचक याप्रमाणे जाणावे. बलिष्ठ लग्नी पंचकदोष नाही.

जन्ममास, जन्मनक्षत्र याविषयी :- प्रथमापत्याचा संस्कार जन्ममास, जन्मनक्षत्र वा
जन्मदिवशी करू नये. द्वितीयादि अपत्याच्या संस्कारास मात्र हा नियम लागू नाही.

विषकन्या योग कुंडलीत आहे का?

१) रवि, मंगळ, शनि यापैकी एका वारी जर कृत्तिका, आश्लेषा, शततारका यापैकी एका नक्षत्रावर द्वितीया, सप्तमी, द्वादशी यापैकी एक तिथि येईल तर त्या
वार नक्षत्र तिथीच्या योगावर जन्मलेली विषकन्या होय. २) अथवा दोन शुभग्रह वराच्या
शत्रुस्थानी असून, ते कन्येच्या जन्मलग्नी असतील तर तोहि विषयोग होतो. ३) अगर
वराच्या शत्रुस्थानी असणारा एक खलग्रह वधूच्या जन्मलग्नी असता विषयोग होतो. ४)
अथवा जन्मलग्नी शनि, पंचमात रवि व नवमात मंगळ असे ग्रह एकावेळी असता विषयोग
होतो. परिहार-कुंभ विवाह करावा.


मूळ नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणांवर जन्मलेली कन्या सासऱ्यास, आश्लेषाच्या शेवटच्या
तीन चरणांवर सासूस, विशाखाच्या चौथ्या चरणावर धाकट्या दीरास आणि ज्येष्ठाच्या
चौथ्या चरणावर मोठ्या दीरास वाईट असते. मघाच्या प्रथम चरणाचे फल मूळ नक्षत्राप्रमाणे
समजावे. या नक्षत्रांची शांति केली असता दोष जातो.

विषपुत्र योग कुंडली

मूळ नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणांवर जन्मलेला पुत्र सासऱ्यास, आश्लेषाच्या
शेषष्थ्यो तीन चरणांवर सासूस, विशाखाच्या चौथ्या चरणावर बायकोच्या धाकट्या भावास

आणि ज्येष्ठाच्या चौथ्या चरणावर बायकोच्या मोठ्या भावास वाईट असतो. मघाच्या प्रथम
चरणाचे फल मूळ नक्षत्राप्रमाणे समजावे. हे विषयोगाचे फल उपनयनानंतर पुरूषास नाही
असे कित्येक ऋषींचे मत आहे, परंतु उपनयन मूळ वा आश्लेषा या नक्षत्रांवर झालेले नसावे.

ज्येष्ठ विचार :-

विवाहात तीन ज्येष्ठ असू नयेत. ज्येष्ठकन्या, ज्येष्ठ वर यांचा ज्येष्ठमासात
विवाह करू नये. कारण तो त्रिज्येष्ठ योग होतो; परंतु वधूवरातून एक ज्येष्ठ असता ज्येष्ठमासात
विवाह केला तरी चालेल. तसेच ज्येष्ठ पुत्राचे उपनयन ज्येष्ठ मासात करू नये. मात्र सूर्याचे
कृत्तिका नक्षत्र संपल्यावर ज्येष्ठ दोष मानू नये. (मुहूर्त चिंतामणि)

प्रवेश व निर्गमविचार :-

मुलाचे विवाहानंतर सहा महिन्यांचे आत मुलीचा विवाह करू
नये कारण वधू घरात आल्यानंतर आपल्या कन्येला सासरी पाठविणे तसेच मुलीच्या अगर
मुलाच्या विवाहानंतर सहा महिन्यांचे आत मुंज व नूतनगृहात प्रवेश, नूतन व्रतग्रहण व
उद्यापन करणे अनिष्ट आहे, पण संवत्सर भेदाने असे केले असता चालेल.
मंगलोत्तर कार्याकार्य विचार :- एका अविभक्त कुटुंबात मंडनानंतर (विवाहानंतर) सहा
महिनेपर्यंत मुंडन (चौल, उपनयन, तीर्थयात्रा), नवे घर बांधणे, नूतन व्रतग्रहण व उद्यापन
इत्यादि करू नयेत.

बोडण करण्या साठी मुहूर्त

कोकणस्थ समाजात लग्नकार्यानंतर किंवा मुलगा झाल्यावर घरात देवीचे बोडण
करण्याची पद्धत आहे. मंगळवार-शुक्रवारप्रमाणेच इतर कोणत्याही वारी बोडण करणेस हरकत
नाही. तसेच कोणत्याही महिन्यात (गुरुशुक्रास्तात सुद्धा) करणेस हरकत नाही. एका वेळेस
दोनापेक्षा जास्त साठवून करू नये.


गुरु-शुक्राच्या अस्तात वर्ज्य कृत्ये :-

विहीर, तलाव खणणे, यज्ञ, यात्रा, विवाह, उपनयन,
चौल, देवप्रतिष्ठा, विद्यारंभ, नवे घर बांधणे; नूतन गृहात प्रवेश (वास्तुशांति), गुरु उपदेश
घेणे, तीर्थस्नान, कामनिक हवन, मंत्रतंत्र घेणे ही कृत्ये गुरु-शुक्रास्तात वर्ज्य करावीत.

नवीन वस्त्रधारणास करण्यासाठी मुहूर्त

अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, उत्तरात्रय, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुर-
धा, रेवती या नक्षत्री व रिक्ता तिथी (४,९,१४) सोडून, बुध, गुरु, शुक्र या वारी वस्त्र धारण करावे.
नूतन (नवे) वस्त्रक्षालनास मुहूर्त :- ४।६।९।१४।१५।३० ह्या तिथि व संक्रांति दिवस आणि
शनिवार, बुधवार हे वर्ज्य करून अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा,
अनुराधा, धनिष्ठा या नक्षत्रांवर नवे वस्त्र क्षालन करावे.

गर्भाधानास (फलशोभनास) मुहूर्त :-

मातापित्यांचे श्राद्ध दिवस व त्याचा पूर्व दिवस, मघा,(१०२)
उपयुक्त मुहूर्त व
जननशांतीचे तिथि-नक्षत्र-योगादि :- तिथि – कृष्णचतुर्दशी, अमावास्या, क्षयतिथि, नक्षत्रे
अश्विनीची पहिली ४८ मिनिटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेषा पूर्ण, मघा प्रथम
चरण, उत्तराचा प्रथमचरण, चित्राचा पूर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, ज्येष्ठा पूर्ण, मूळ पूर्ण,
पूर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनिटे. योग – वैधृति, व्यतीपात, भद्रा
(विष्टि), ग्रहणपर्वकाल, यमल म्हणजे जुळे, सदंत जन्म, अधोमुखजन्म, माता, पिता, भाऊ,
बहिण यांचेपैकी एकाचे जन्मनक्षत्रावर जन्म झाल्यास, तीन मुलीनंतर मुलगा किंवा तीन
मुलानंतर मुलगी, तसेच सूर्य संक्रमण पुण्यकाल, दग्ध, यमघंट, मृत्युयोग यापैकी कारण
असेल तर शांति करावी.

पालकारोहण करण्यासाठी मुहूर्त

जन्म झाल्यापासून मुलाला आणि कन्येला बारावा दिवस पाळण्यात
ठेवण्यास योग्य. नक्षत्राचा विचार करण्याची जरूरी नाही, तथापि अमावास्या, संक्रांतीचा
पुण्यकाल, भद्रा, व्यतीपात, वैधृति इत्यादि कुयोग नसावेत.

बाळंतिणीस देवास जाण्यास मुहूर्त :-

बारावे दिवशी, तृतीय अथवा चतुर्थ महिन्यांत
२।३।५/७/१०/११/१३ या तिथींवर अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा,
रेवती या नक्षत्रावर दिनशुद्धि असेल त्या दिवशी बाळंतिणीने शिशुसह देवदर्शनास जावे.
कान टोचण्यास :- अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, श्रवण,
धनिष्ठा, रेवती नक्षत्रावर सोम, बुध, गुरु, शुक्र या वारी जन्मदिनापासून १२ किंवा १६
व्या दिवशी कान टोचावा.


अन्नप्राशन :-

मुलास, मुलीस ६ किंवा ८ महिन्यात अश्विनी, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्व
सु, पुष्य, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती
यांवर मुलास प्रथम अन्नप्राशन करवावे.

प्रथम केशखंडनास (जावळास) मुहूर्त :-

अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा,
स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती या नक्षत्रांवर, शुभवारी ३।५/१०/१३ या तिथींवर
पुत्राचे जावळ काढावे. (जावळ काढणे म्हणजे चौल संस्कार नाही.)

समावर्तन (सोडमुंज) :-

उपनयनोक्तकाली अथवा २।३।५।६।७।१०।११।१२।१३ या तिथी
व शुभवारी रोहिणी, मृग, पुनर्वसु, पुष्य, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, विशाखा, अनुराधा, श्रवण, रेवती या नक्षत्रांवर उदगयनात समावर्तन करावे. विवाहप्रसक्ति असता दक्षिणायनांत
करण्यास हरकत नाही. अडचणीचे प्रसंगी मंगळवार व शनिवार घेतले असता चालेल.

दत्तकविधानास मुहूर्त :-

अश्विनी, पुष्य, हस्तादि ५, धनिष्ठा ही नक्षत्रे, रवि, मंगळ,
गुरु, शुक्र या वारी व रिक्ता तिथि सोडून इतर तिथींवर वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ लग्नी
दत्तक घेणे.

ग्रह कोणत्या पादाने आला हे पाहणे :-

ग्रह बदलतो तेव्हा चंद्र ज्या राशीत असेल ती राशि,
स्वजन्मराशीपासून १।६।११ असल्यास सुवर्णपादी, फल चिंता; २।५।९ असल्यास रौप्यपादी,
फल धनप्राप्ति; ३।७।१० असल्यास ताम्रपादी, फल लक्ष्मीप्राप्ति; ४।८।१२ असल्यास लोहपादी,
फल दुःख; शनि, राहु, केतु हे लोहपादी, गुरु सुवर्णपादी व मंगळ ताम्रपादी शुभ होत.

शांतिक कर्मास अग्नि पाहणे :-

शुक्ल प्रतिपदादि वर्तमान तिथीपर्यंत मोजून त्यांत वार व
एक मिळवून चारांनी भागावे. शेष शून्य अगर तीन उरल्यास पृथ्वीवर अग्नीचा वास आहे.
त्योच फल शुभ. एक उरल्यास अग्नि आकाशी, फल प्राणनाश. दोन उरल्यास पाताळी, फल
ज्येष्ठा, मूळ, रेवती ही नक्षत्रे, चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या या तिथि
व जन्मनक्षत्र आणि जन्मदिवस, रवि, मंगळ, शनि हे वार वर्ज्य करून पंचांगशुद्धि असलेल्या
दिवशी गर्भाधान (फलशोभन) संस्कार करावा. स्त्रीला चंद्र अनुकूल असावा. गुरु-शुक्रास्त,
सिंहस्थ व मलमासाचा दोष नाही.

ओटी भरणे – डोहाळजेवण :-

अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, अनुराधा, मूळ,
शरण या नक्षत्री रवि, मंगळ, गुरु या वारी करणे युक्त होय. दिनशुद्धि पाहून करावे. संपूर्ण
शक्लपक्ष शुभ व कृष्णपक्षात पंचमीपर्यंत शुभ.

जननशांतीचे तिथि-नक्षत्र-योगादि :-

तिथि – कृष्णचतुर्दशी, अमावास्या, क्षयतिथि, नक्षत्रे
अश्विनीची पहिली ४८ मिनिटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेषा पूर्ण, मघा प्रथम
चरण, उत्तराचा प्रथमचरण, चित्राचा पूर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, ज्येष्ठा पूर्ण, मूळ पूर्ण,
पूर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनिटे. योग – वैधृति, व्यतीपात, भद्रा
(विष्टि), ग्रहणपर्वकाल, यमल म्हणजे जुळे, सदंत जन्म, अधोमुखजन्म, माता, पिता, भाऊ,
बहिण यांचेपैकी एकाचे जन्मनक्षत्रावर जन्म झाल्यास, तीन मुलीनंतर मुलगा किंवा तीन
मुलानंतर मुलगी, तसेच सूर्य संक्रमण पुण्यकाल, दग्ध, यमघंट, मृत्युयोग यापैकी कारण
असेल तर शांति करावी.

पालकारोहण :-

जन्म झाल्यापासून मुलाला आणि कन्येला बारावा दिवस पाळण्यात
ठेवण्यास योग्य. नक्षत्राचा विचार करण्याची जरूरी नाही, तथापि अमावास्या, संक्रांतीचा
पुण्यकाल, भद्रा, व्यतीपात, वैधृति इत्यादि कुयोग नसावेत.

बाळंतिणीस देवास जाण्यास मुहूर्त :-

बारावे दिवशी, तृतीय अथवा चतुर्थ महिन्यांत
२।३।५/७/१०/११/१३ या तिथींवर अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा,
रेवती या नक्षत्रावर दिनशुद्धि असेल त्या दिवशी बाळंतिणीने शिशुसह देवदर्शनास जावे.

कान टोचण्यास :-

अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, श्रवण,
धनिष्ठा, रेवती नक्षत्रावर सोम, बुध, गुरु, शुक्र या वारी जन्मदिनापासून १२ किंवा १६
व्या दिवशी कान टोचावा.

अन्नप्राशन :-

मुलास, मुलीस ६ किंवा ८ महिन्यात अश्विनी, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्व
सु, पुष्य, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती
यांवर मुलास प्रथम अन्नप्राशन करवावे.


प्रथम केशखंडनास (जावळास) मुहूर्त :-

अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा,
स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती या नक्षत्रांवर, शुभवारी ३।५/१०/१३ या तिथींवर
पुत्राचे जावळ काढावे. (जावळ काढणे म्हणजे चौल संस्कार नाही.)


समावर्तन (सोडमुंज) :-

उपनयनोक्तकाली अथवा २।३।५।६।७।१०।११।१२।१३ या तिथी
व शुभवारी रोहिणी, मृग, पुनर्वसु, पुष्य, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, विशाखा, अनुराधा, श्रवण, रेवती या नक्षत्रांवर उदगयनात समावर्तन करावे. विवाहप्रसक्ति असता दक्षिणायनांत
करण्यास हरकत नाही. अडचणीचे प्रसंगी मंगळवार व शनिवार घेतले असता चालेल.

दत्तकविधानास मुहूर्त :-

अश्विनी, पुष्य, हस्तादि ५, धनिष्ठा ही नक्षत्रे, रवि, मंगळ,
गुरु, शुक्र या वारी व रिक्ता तिथि सोडून इतर तिथींवर वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ लग्नी
दत्तक घेणे.

ग्रह कोणत्या पादाने आला हे पाहणे :-

ग्रह बदलतो तेव्हा चंद्र ज्या राशीत असेल ती राशि,
स्वजन्मराशीपासून १।६।११ असल्यास सुवर्णपादी, फल चिंता; २।५।९ असल्यास रौप्यपादी,
फल धनप्राप्ति; ३।७।१० असल्यास ताम्रपादी, फल लक्ष्मीप्राप्ति; ४।८।१२ असल्यास लोहपादी,
फल दुःख; शनि, राहु, केतु हे लोहपादी, गुरु सुवर्णपादी व मंगळ ताम्रपादी शुभ होत.

शांतिक कर्मास अग्नि पाहणे :-

शुक्ल प्रतिपदादि वर्तमान तिथीपर्यंत मोजून त्यांत वार व
एक मिळवून चारांनी भागावे. शेष शून्य अगर तीन उरल्यास पृथ्वीवर अग्नीचा वास आहे.
त्योच फल शुभ. एक उरल्यास अग्नि आकाशी, फल प्राणनाश. दोन उरल्यास पाताळी, फलत्रे अर्थनाश. रविवार १, सोमवार २ याप्रमाणे वाराचा आकडा घ्यावा. वास्तुशांती व परव्या दिवशी करण्यात येणारी जननशांती सोडून सर्व शांती कर्मास अग्नि पहावा.

ग्रहमुखांत आहुति पाहणे :-

सूर्यनक्षत्रापासून दिवस नक्षत्रापर्यंत मोजून पहावे. प्रत्येक
वा ग्रहास सूर्यनक्षत्रापासून ३ नक्षत्रे याप्रमाणे क्रम देणे. तो क्रम सूर्य, बुध, शुक्र, शनि, चंद्र,
भौम, गुरु, राहू, केतु. शुभग्रहाचे ठिकाणी नक्षत्र असल्यास शुभ होय.

हविष्याचे पदार्थ :-

साळी, गहू, मूग, सातु, तीळ, राळे, वाटाणे, सावे, सुरण, पांढरी
रताळी, शेंदेलोण, समुद्रमीठ, दूध, दही, तूप, फणस, आंबे, नारळ, हिरडा, पिंपळी, जिरे,
सुंठ, चिंच, केळी, रायआवळे, आवळा, साखर, ऊस, तुपात तळलेले पदार्थ, लवंग, वेलदोडे,
न पेरु, डाळिंब, नारिंग, मटार, साठीभात, देवभात (वरया), पालकभाजी.

व्यापार, दुकान इत्यादिकांस मुहूर्त :-

अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, होड
अनुराधा, रेवती या नक्षत्रांवर चंद्रबलयुक्त शुक्रवारी व्यवसाय-दुकान इत्यादिकाचा आरंभ
न करावा.

प्रत्येक ग्रह किती काल एक राशि भोगतो त्याचे फल :-

रवि एक महिना राशि भोगतो,
त्यात पहिले पाच दिवस फल देतो. चंद्र सव्वादोन दिवस, शेवटच्या तीन घटी फल. मंगळ
– दीड महिना, प्रथम आठ दिवस फल. बुध एक महिना, सर्वकाळ फल देतो. गुरु तेरा महिने, मध्यभागी दोन महिने फल देतो. शुक्र एक महिना, मध्यभागी सात दिवस फल देतो. शनि
तीस महिने, शेवटचे सहा महिने फल देतो. राहु, केतु अठरा महिने, शेवटचे दोन महिने
फल देतात. याप्रमाणे राशिभोग व फलकाल जाणावा.

दाराची चौकट बसविण्यास मुहूर्त :-

अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, तिन्ही उत्तरा, हस्त,
स्वाती, श्रवण, रेवती या नक्षत्रांवर शुभवारी स्थिर लग्नी प्रथम दाराची चौकट बसवावी.
वास्तुशांतीस मुहूर्त :- वैशाख, ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन
र महिने, अश्विनी, रोहिणी, मृग, पुनर्वसु, पुष्य, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, मूळ, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती ही शुभ. कलश किंवा वृष चक्र आवश्यक.
१/४/९/१४/३० ह्या तिथि व रवि, मंगळ हे वार वर्ज्य करावेत.

कूपारंभास नक्षत्रे :-

रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, मघा, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा,
न स्वाती, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती या नक्षत्री कूपारंभ करावा.
पुष्य नक्षत्राचे महत्व :- चतुष्पादात सिंह, त्याचप्रमाणे नक्षत्रात पुष्य नक्षत्र हे श्रेष्ठ आहे.
३, ४/८/१२ वा चंद्र असून जर त्या दिवशी पुष्य नक्षत्र असेल तर विघ्न न येता पुष्याच्या
मी योगाने विवाहेतर कार्यसिद्धि होते.
क्रयविक्रयास :- अश्विनी, चित्रा, स्वाती, श्रवण, शततारका, रेवती या नक्षत्री सर्व वस्तु
ा, घ्याव्यात व भरणी, कृत्तिका, आश्लेषा, पूर्वा, विशाखा, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा या नक्षत्री, सर्व वस्तु विकाव्यात.

साडेतीन मुहूर्त :-

१ गुढीपाडवा, २ अक्षय्य तृतीया, ३ विजयादशमी (दसरा) हे पूर्ण
मुहूर्त आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त. या दिवशी मुंज-विवाह-वास्तुशांति सारख्या
व मंगलकार्याखेरीज इतर कोणतेही कार्य करण्यास पंचांगशुद्धि पाहण्याची आवश्यकता नाही.
पौषमास :- पौष महिन्यात. नवीन भांडी घेणे, कापड घेणे, विवाहनिश्चय इत्यादि शुभ
९८०ची रूढी बरोबर नाही. वरील सारखी कामे पौषमासात करणेस हरकत नाही.

जात इत्यादि फुटण :-

जाते, उखळ, मुसळ, पाटा फुटणे, पलंग मोडणे, अंगावर पाल
व्या पडणे व सरडा चढणे, दिवा पडणे, ही अशुभ आहेत. तत्परिहारार्थ शांति करावी.
जनावरांच्या घेण्या – देण्यास मुहूर्त : अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, विशाखा, ज्येष्ठा,
त्येक धनिष्ठा, शततारका, रेवती या नक्षत्रांवर बैल इत्यादि जनावरांची देवघेव करावी.

शेतात नांगर धरण्यास मुहूर्त :-

अश्विनी, रोहिणी, मृग, पुनर्वसु, पुष्य, मघा, तिन्ही
ढरी उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, मूळ, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती
जिरे, या नक्षत्रांवर प्रथम नांगर धरावा.
दोडे,

बीज पेरण्यास नक्षत्र :-

अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, मघा, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा,
स्वाती, अनुराधा, मूळ, धनिष्ठा, रेवती या नक्षत्रांवर बी पेरले असता चांगले फळ येणारे
त्रा, होईल, परंतु ही नक्षत्रे फणिचक्रांतील दुष्ट व चोर नक्षत्रांत आलेली नसावीत.
धान्य कापण्यास :- अश्विनी, रोहिणी, पूर्वा, विशाखा, अनुराधा, शततारका, रेवती ही दोन
नक्षत्रे वर्ज्य आणि ४।९।१४ तिथि, शनि व मंगळ हे वार वर्ज्य करून बाकी शुभ आहेत.

उसाच्या लागवडीस :-

आर्द्रा, पुष्य, तिन्ही उत्तरा, अनुराधा, मूळ, धनिष्ठा, शततारका,
गळ रेवती या नक्षत्री, रवि, मंगळ या वारी उसाची लागवड करावी.

केळी इत्यादींची बाग करण्यास मुहूर्त :-

अश्विनी, रोहिणी, पुष्य, तिन्ही उत्तरा, हस्त,
चित्रा, अनुराधा, मूळ, रेवती या नक्षत्री उत्तरायणांत मंगळवार, शनिवार व अमावस्या, रिक्ता
तिथि सोडून बाग लावण्यास आरंभ करावा.

धान्य-संग्रहास नक्षत्रे :-

अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा,
मूळ, रेवती आणि शुभतिथ्यादि शुभ होत.

धान्य मळणीस :-

रोहिणी, मघा, पूर्वा, उत्तरा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, श्रवण, रेवती ही नक्षत्रे शुभ.

यंत्रकृत्य :-

उसाचा व तेलाचा घाणा धरण्यास नक्षत्रे :- अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त,
चित्रा, अनुराधा, ज्येष्ठा, धनिष्ठा, रेवती या नक्षत्रांवर शुभ वारी ऊस, तेल, इ. घाणा व कृि
ा, इतर यांत्रिक कृत्ये यांचा आरंभ करावा.

कार्यपरत्वे कोणत्या ग्रहांचे बल पाहावे :-

रवीचे राजदर्शनकाली, गुरूचे विवाहास, मंगळाचे
युद्धकार्यास, बुधाचे शास्त्र व विद्याभ्यासास, शुक्राचे गमनास, शनीचे मंत्रदीक्षाग्रहणास, चंद्राचे
सर्व कार्यास, याप्रमाणे ग्रहबल पहावे.

चंद्र कोणत्या दिशेस आहे :-

मेष, सिंह, धनु राशीचा पूर्वेस, वृषभ, मकर, कन्या राशीचा पान
दक्षिणेस, मिथुन, तुला, कुंभेचा पश्चिमेस, कर्क, वृश्चिक, मीनेचा उत्तरेस. प्रयाणकाळी चंद्र
संमुख व उजवा पाहून जावे. पाठीवर व डावा असल्यास प्राणसंकट व धनक्षय करतो.
प्रयाणास :- अश्विनी, मृग, पुष्य, हस्त, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, रेवती शुभ. रोहिणी,
उत्तरात्रय, मूळ मध्यम. जन्मनक्षत्र वर्ज्य.

प्रस्थान ठेवणे :-

शुभमुहूर्तावर प्रवास करणे अशक्य झाल्यास शुभमुहूर्तावर धान्य, वस्त्र, प्रस्थान ठेऊन प्रयाणास
घन यापैकी काहीही प्रध्यान म्हणून ठेवावे. प्रस्थान दहा दिवसापर्यंत उपयोगी पडते. ते जयते
विशेस प्रयाण करावयाचे असेल त्या दिशेस दुसऱ्याच्या घरी
प्रस्थान प्रयाण करणाऱ्याने आपल्याबरोबर घ्यावे.

पाल काळराहु पाहणे :-

रवि/गुरुवारी पूर्वेस, सोम/शुक्रवारी दक्षिणेस, भौमवारी पश्चिमेस,
बुध/शनिवारी उत्तरेस असतो. राहु सम्मुख व उजवा कार्यहानि, वाम आणि पृष्ठभागी
ष्ठा, असल्यास कार्यसिद्धि.

पंथा प्रश्न पाहणे :-

वर्तमान तिथि, प्रहर, नक्षत्र आणि वार हे एकत्र करून त्यांस
बन्ही साताने भागावे. शेष जर १ राहील तर तेथेच आहे. २ शेष असल्यास सुखाने येत आहे.
चती ३ राहिल्यास निम्म्या वाटेवर आहे. ४ शेष राहिल्यास संन्निध आलेला आहे. ५ उरतील
तर निघालेला राहिला असे जाणावे. ६ शेष राहिल्यास आजारी आहे असे जाणावे. शून्य
राहिल्यास अशुभ जाणावे.

रोग्याची बाधा पाहणे :-

प्रश्नाच्या वेळचे लग्न व शुक्ल प्रतिपदेपासून तिथि आणि
रविवारपासून वार यांची बेरीज करुन त्यात तीन मिळवावे व आठाने भागावे. शेष शून्य व
दोन राहिले तर देवता बाधा. सात व तीन शेष राहिले तर पितरांची बाधा. चार, सहा
शेष राहिले तर भूतबाधा आणि पांच व एक शिल्लक राहिले तर कोणतीहि बाधा नाही.

विषारी नक्षत्रे :-

भरणी, कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, तिन्ही पूर्वा, स्वाती, विशाखा,
मूळ, शततारका, रेवती नक्षत्रांवर आणि कृष्णपक्षातील ८।९।१४ आणि नागपंचमी या तिथींवर
कोल्हा, कुत्रा, सर्प, उंदीर इत्यादि विषारी प्राण्यांनी दंश केल्यास विष बाधते.
ताराबल पाहणे :- जन्मक्षत्रापासून दिननक्षत्रापर्यंत मोजून आलेल्या संख्येस ९ ने भागावे,
बाकी ३।५।७ उरली तर ताराबल नाही असे समजावे.

तृणकाष्ठसंग्रहास वर्ज्य :-

धनिष्ठाचा उत्तरार्ध, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा,
धा, रेवती या नक्षत्री तृणकाष्ठसंग्रह, घर शाकारणे, बाज-पलंग विणणे करू नये.

नव्या चुलीत अग्नि घालण्यास :-

कृत्तिका, मृग, पुनर्वसु, पुष्य, मघा, स्वाती, विशाखा,
वती ज्येष्ठा, श्रवण या नक्षत्रांवर शनिवार सोडून इतर वारी दिनशुद्धि पाहून नव्या चुलीत अग्नि
प्त, घालावा. त्याचप्रमाणे प्रथम गॅसची शेगडी पेटवावी.


नक्षत्रपाद

(मूल कोणत्या पायाने जन्मास येते) सोन्याचे पाय – रेवती, अश्विनी, भरणी,
व कृत्तिका, रोहिणी, मृग या नक्षत्रात जन्म झाला असता सोन्याच्या पायावर जन्म झाला असे
म्हणतात. चांदीचे पाय आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा,
ाचे स्वाती या नक्षत्रापैकी कोणत्याही नक्षत्रावर जन्म झाला असता चांदीच्या पायावर जन्म झाला
ाचे असे म्हणतात. तांब्याचे पाय विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा,
श्रवण, धनिष्ठा, शततारका या नक्षत्रापैकी एका नक्षत्रावर जन्म झाला असता तांब्याच्या
चा पायावर जन्म झाला असे म्हणतात. लोखंडाचे पाय पूर्वा भाद्रपदा व उत्तरा भाद्रपदा या
चंद्र दोन नक्षत्रांवर जन्म झाला असता लोखंडाच्या पायावर जन्म झाला असे म्हणतात.

राहूचा अशुभ काळ-

पुढे प्रत्येक वारी राहूचा अशुभ काळ कोणत्या वेळी आहे त्याचा
गी, कालावधि मध्यममानाने दिलेला आहे. या कालावधीमध्ये प्रत्येक गावाच्या सूर्योदयास्तानुसार थोडा
फरक पडतो. हा कालावधि प्रवास, प्रयाण, नवीन व्यवहार, सरकारी कामे महत्त्वाच्या गाठीभेटी
इ. कामांसाठी वर्ज्य करावा. विवाहादी मंगलकार्यास वर्ज्य नाही.

रविवारी – सायं ४॥ ते ६ सोमवारी – सकाळी ७॥ ते ९ मंगळवारी – दुपारी ३ ते ४॥
च्या बुधवारी दुपारी १२ ते १॥ गुरुवारी – दुपारी १॥ ते ३ शुक्रवारी – सकाळी १०॥ ते
१२ आणि शनिवारी – सकाळी ९ ते १०॥ याप्रमाणे वारांचा कालावधि आहे.


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *